साहित्य : ५०० मिली संत्र्याचा रस २५० मिली पेरूचा रस चवीपुरते काळे मीठ २ चमचे मध ६-७ लिंबाच्या फोडी १५-२० पुदिन्याची पाने चवीपुरते मीठ बर्फाचे तुकडे वॉटर सोडा कृती: प्रथम एका भांड्यात लिंबाच्या फोडी, काळे मीठ, साधे मीठ, मध आणि पुदिन्याची पाने एकत्र क्रश करून घ्यावी. त्यात संत्र्याचा रस, पेरूचा रस घालून एकत्र करून घ्यावे. […]
Blog
रघुनाथाचा गुण घ्यावा
रामाचे स्मरण म्हणजे काय? रामाचे नाव घेणे हे तर रामाचे स्मरण होतेच, पण स्वतः ला ‘ रामदास ‘ म्हणवून घेण्यात गौरव मानणाऱ्या समर्थांनी दास म्हणे, रघुनाथाचा गुण घ्यावा । असे म्हटले आहे. देवाचे नाव घेत असताना त्या देवाची गुणसंपदा, त्या देवाचे कर्तृत्व, त्या देवाचे वैशिष्ट्य नजरेसमोर ठेवले पाहिजे. रामाची कुटुंबवत्सलता, रामाची सत्यनिष्ठा, रामाचा सत्यवचनी म्हणून […]
बचपन रखो जेब में
टीवी हमेशा की तरह चल रहा था । मैं देख भी रहा था, सुन भी रहा था, नहीं भी सुन रहा था । अचानक एक वाक्यांश कानों से टकराया । लगा जैसे वह कानों में थम गया । जैसे कोई मनपसंद चीज खाने के बाद देर तक उसका स्वाद मुंह में घुलता रहता है न , वैसे […]
गुढीपाडवा व कथा
गुढी कशी उभारावी? प्रत्येक नव्या संवत्सराचे स्वागत करताना म्हणजे नव्या वर्षाचा आरंभ करताना घराबाहेर पण दारातच बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून त्याच्यावर एक रेशमी वस्त्र (जमल्यास पीतांबर किंवा एक-दोन हात (वार) लांबीचे बाजारात मिळणारे ‘पामरी’ या नावाचे रेशमी वस्त्र) अगदीच काही नाही तरी नवीन रेशमी साडी निऱ्या काढून बांधावी. त्यावर चांदी, तांबे, पितळ […]
देवळाबाहेरचा माणूस
मन आनंदानं वाहू लागलं, म्हणजे मला देवळात जावंसं वाटतं. कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी, कुणासमोर तरी उभं राहावं लागणं, यासारखी मानहानी नाही. निरपेक्ष भेटीची शान वेगळीच असते. किंबहुना तीच खरी भेट. आयुष्यातल्या मागण्या संपणं ही आनंदपर्वणी. मी देवळात जातो. सरळसरळ मान वर करून आराध्यदैवताचा चेहरा पाहतो. याचना नाही, मग खाली मान कशासाठी? म्हणूनच देवळातून बाहेर पडताना, मी […]
क्षयरोग – एक गंभीर समस्या
गेली काही शतके संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णांची संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! आजमितीला जगात दरवर्षी ९० लाख लोकांमध्ये क्षयरोग होतो व दररोज ५००० लोक या रोगाने मृत्युमुखी पडतात. अशातच याशिवायही नेहमीच्या क्षयरोगाविरोधी औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोग जंतूंचे वाढते प्राबल्य आणि एचआयव्ही बाधित लोकातील क्षयरोगाचे प्रमाण […]
जलसंधारणाचे महत्त्व
आपल्याला वर्षभरात लागणाऱ्या पाण्याचा निसर्गचक्रात दरवर्षी नव्याने पुरवठा होण्याचे दिवस म्हणजे मुख्यत: पावसाळ्याचे. कोकणपट्टी वगळली तर महाराष्ट्राच्या इतर प्रदेशात सामान्यत: १५ ते २० मोजके दिवसच पाऊस पडतो. पावसाच्या या मर्यादित दिवसांमध्ये पृथ्वीतलावर पडणारे पाणी वेळीच नीट साठवून घेतले नाही, तर हातचे निघून जाते. पावसाच्या दिवशी पडणारा पाऊसही सातत्याने संथपणे पडत नाही. दिवसातील थोडाच वेळ, पुष्कळदा […]
डोळ्यांवर कॉम्प्युटरचे होणारे दुष्परिणाम
आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबर, तिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. त्यातील एक म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम (Computer vision syndrome). आज […]
संगीत में छिपा है सुकून
म्यूजिक थैरेपी में व्यक्ति के स्वभाव, उसकी समस्या और आसपास की परिस्थितीयों के मुताबिक संगीत सुनाकर उसका इलाज किया जाता है | फिलहाल एक तथ्य स्थापित हुआ है कि म्यूजिक थैरेपी से महिलाओं को काफी फायदा होता है क्योंकी उनको घर के साथ कार्यालय की जिम्मेदारी भी संभालनी होती है | काम का बोझ बढ़ता […]
संगोपन नात्याचे आणि मुलांचे !
संगोपन नात्याचे आणि मुलांचे आपण एकत्र राहतो, या ना त्या कारणाने नाती जोडतो, सहजतेने जुळलेली हि नाती किती जण जोपासतात ? तात्पुरती नातीच जास्त असतात, फार नात्यांच्या नसण्यामुळे आपले अडते. इकडची तिकडची नातीसुद्धा तात्पुरत्या जखमांना फुंकर घालत असतात. कधी ती ऑफिसमधली असतील तर कधी “Whatsapp” वरची ! जवळची नाती दूरची व्हायला लागली की साहजिकच दूरची […]